महाराष्ट्र

बंडखोर आमदारांना मदत करणाऱ्यांची नावं घ्यायची गरज नाही - शरद पवार

वृत्तसंस्था

महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गुरुवारी आसाममधील गुवाहाटी येथून बंडखोर आमदार मुंबईत आल्यावर परिस्थिती बदलेल, असे सांगितले. या वादळातून महाविकास आघाडीचे सरकार टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गुजरात आणि त्यानंतर आसाममध्ये कसे नेण्यात आले हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांना मदत करणाऱ्या सर्वांची नावे घेण्याची गरज नाही.

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!