File Photo
File Photo 
महाराष्ट्र

राज्य सरकारसमोर अडचणी वाढल्या, आघाडी सरकारला न्यायालयाचा दणका

वृत्तसंस्था

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. महाविकास आघाडीचे दोन महत्वाचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे सध्या तुरुंगात आहेत. राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी केलेल्या अर्जावर, मुंबईच्या सत्र न्यायालयाने दोघांचा अर्ज फेटाळला आहे.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी उद्या होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या परवानगीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. अशाप्रकारे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार नाही. यामुळे राज्य सरकारसमोर अडचणी वाढल्या यामध्ये तिळमात्र शंका नाही.

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

गोल्डन चान्स! या फेमस Electric Scooter वर मिळतोय तब्बल १० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स

फक्त ६५ हजारात मिळतीये Electric Scooter, चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही; जाणून घ्या रेंज अन् किंमत

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही