File Photo 
महाराष्ट्र

राज्य सरकारसमोर अडचणी वाढल्या, आघाडी सरकारला न्यायालयाचा दणका

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी उद्या होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या परवानगीसाठी न्यायालयात अर्ज केला होता

वृत्तसंस्था

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. महाविकास आघाडीचे दोन महत्वाचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे सध्या तुरुंगात आहेत. राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी केलेल्या अर्जावर, मुंबईच्या सत्र न्यायालयाने दोघांचा अर्ज फेटाळला आहे.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी उद्या होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या परवानगीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. अशाप्रकारे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार नाही. यामुळे राज्य सरकारसमोर अडचणी वाढल्या यामध्ये तिळमात्र शंका नाही.

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर