महाराष्ट्र

औरंगाबादचे नामांतर हा विषय आमच्या पक्षाच्या आणि सरकारच्या अजेंड्यावरचा विषय नाही ; राजेश टोपे

प्रतिनिधी

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर म्हटल्याने औरगांबादच्या नामांतराचा वाद पुन्हा सुरु झाला आहे. आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादचे नामांतर हा आमच्या सरकारच्या अजेंड्याचा विषय नाही असे म्हटल्याने पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद येथे माध्यमांनी सध्या सुरू असलेल्या औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या वादावार प्रश्न विचारला असता राजेश टोपे यांनी सांगितले की, ‘हा विषय आमच्या पक्षाच्या आणि सरकारच्या अजेंड्यावरचा विषय नाही,’

"अमेठी आणि रायबरेली दोन्ही माझं कुटूंब..." उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींची भावनिक पोस्ट

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?