प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

Karad : दोन शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू

पाटण तालुक्यातील गाडखोप येथील दोन शाळकरी मुलांचा कोयना धरणाच्या भिंतीलगत असलेल्या कोयना नदीपात्रात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आर्यन अनिल कदम (१५) आणि करण दाजीबा कदम (१३) अशी मृत मुलांची नावे असून, या दुर्घटनेमुळे गाडखोप गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Swapnil S

कराड : पाटण तालुक्यातील गाडखोप येथील दोन शाळकरी मुलांचा कोयना धरणाच्या भिंतीलगत असलेल्या कोयना नदीपात्रात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आर्यन अनिल कदम (१५) आणि करण दाजीबा कदम (१३) अशी मृत मुलांची नावे असून, या दुर्घटनेमुळे गाडखोप गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन आणि करण हे दोघे मंगळवारी दुपारी आपल्या नदीपात्रात भिंतीलगतच्या पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर मित्रांसोबत कोयना धरणाच्या स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले. मृतदेह

शवविच्छेदनासाठी पाटण ग्रामीण दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा याप्रकरणी मयत आर्यनचे वडील अनिल तुकाराम कदम (४०) यांनी कोयनानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार गुरव अधिक तपास करत आहेत.

मुंबईला मिळणार मनोरीचे गोड पाणी; अखेर मनोरी प्रकल्पाला MPCB मेरिटाईम बोर्डाची मंजुरी;'डिसेलिनेशन'च्या प्रकल्पाला गती

नवी मुंबई विमानतळावर शिवाजी महाराजांचा पुतळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; अनेक मान्यवरांची उपस्थिती

Mumbai : धारावी पुनर्विकासात ६९१ धार्मिक स्थळे; न्यायमूर्ती भोसले समितीने मुख्यमंत्र्यांकडे सोपवला हंगामी अहवाल

Mumbai : पाणी टँकरचालकांचा उद्यापासून संप; बडे टॉवर, कार्यालये यांना फटका बसण्याची भीती

अंधेरी क्रीडा संकुल की लॉजिंग अँड बोर्डिंग? ५०हून अधिक खोल्यांमध्ये गैरप्रकार, BMC चौकशी करणार, महापौरांचे कारवाईचे आदेश