मुंबई

अंबरनाथचा पारा 42 अंशांवर

वृत्तसंस्था

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके बसू लागले आहेत. मागील दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातही उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या शहरांमध्ये तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. मंगळवारी दुपारी अंबरनाथ शहरात ४२ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. याचवेळी विदर्भात मात्र ३८ ते ३९ अंशांवर पारा होता. त्यामुळे तापमानात अंबरनाथ शहराने विदर्भालाही मागे टाकल्याचे पाहायला मिळाले.

‘शक्तिपीठ’ चा खर्च १ लाख कोटी; महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार

मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही! प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती

तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदावर येणार होते गंडांतर; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणातील अंतर्गत बाब उघड

मोदींनी देश अमेरिकेला विकला! व्यापार करारावरून राहुल गांधी यांचा घणाघात

व्यापार करारात देशाचे हित अबाधित! केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांची माहिती