मुंबई

भावना असेल तर कोणतेही काम सोपे होईल -अनिल गलगली

ज्या क्षेत्रात जायचे आहे, हे आताच ठरवावे

नवशक्ती Web Desk

मुंबई : जिद्द आणि आत्मविश्वासामुळे माणसाच्या आयुष्यातील कठीण कामेही सोपी होतात. अशी भावना असेल तर कोणतेही काम सोपे होईल. पत्रकार आणि आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सनग्रेस हायस्कूल आणि ज्युनियर हायस्कूल, हिमालय सोसायटी, घाटकोपर (प.) येथे आयोजित दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात सांगितल्या. गलगली म्हणाले की, आज जगभरातील विद्यार्थ्यांचा कल संगणक, आयटी, वैद्यक आणि अभियांत्रिकीकडे झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आपल्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार विषय निवडला पाहिजे, त्यानुसार त्यांना ज्या क्षेत्रात जायचे आहे, हे ठरवावे.”

मुंबईकरांनो सावधान! अरबी समुद्र खवळणार, उंच लाटा उसळणार; आजपासून ३ दिवस मोठी भरती; किनारी जाणे टाळा - BMC चे आवाहन

Mumbai : दादर स्थानकातील मोठ्या पुलावर प्रवेश बंदी; रेल्वे पोलिसांचा कडक बंदोबस्त

'बोलो जुबां केसरी'...नववधूची स्टेजवरून शाहरूख खानकडे अनोखी डिमांड; नेटकरी घेतायेत मजा - बघा Video

वीर सावरकर पूल पाडण्याऐवजी ‘मोनोपाईल’ तंत्रज्ञानाचा पर्याय; IIT मुंबईची टीम आज करणार पाहणी

सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक? NIA च्या प्रमुखपदावरून कार्यमुक्त करण्यासाठी प्रस्ताव