मुंबई लोकल संग्रहित छायाचित्र
मुंबई

लोकल अपघातातील दोघांच्या मृत्यूप्रकरणी १६ लाखांची भरपाई

मुंबई : मुंबई लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या दोघांच्या कुटुंबीयांना उच्च न्यायालयात न्याय मिळाला. लोकल अपघातात प्राण गेल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने दोघांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यास नकार दिला होता. न्यायालयाने दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी ८ लाखांची भरपाई मंजूर केली आणि रेल्वेला ती भरपाई देण्याचा आदेशही दिला.

Kkhushi Niramish

मुंबई : मुंबई लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या दोघांच्या कुटुंबीयांना उच्च न्यायालयात न्याय मिळाला. लोकल अपघातात प्राण गेल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने दोघांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यास नकार दिला होता. न्यायालयाने दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी ८ लाखांची भरपाई मंजूर केली आणि रेल्वेला ती भरपाई देण्याचा आदेशही दिला.

विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या आई-वडिलांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. ९ एप्रिल २०१२ रोजी झालेल्या अपघातात याचिकाकर्त्या रवींद्र पवार यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. रेल्वे अपघात दावे न्यायाधिकरणाने मृत तरुण आणि त्याच्या पालकांच्या वयामध्ये विसंगती असल्याचे निरीक्षण नोंदवत भरपाई नाकारली होती. उल्हासनगर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशातर्फे गीता पूर्णा यांनी रेल्वे अपघात दावे न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरोधात अपील दाखल केले.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा