मुंबई

पवई तलाव प्रदूषणमुक्त करण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय

पवई तलावात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी सल्लागाराला तब्बल ६५ लाख रुपये पालिका मोजणार आहे.

प्रतिनिधी

कृत्रिम तलावांपैकी पवई तलाव एक आहे. पवई तलाव प्रदूषणमुक्त करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पवई तलावात जाणारे सांडपाणी रोखण्यात येणार आहे; मात्र पवई तलावात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी सल्लागाराला तब्बल ६५ लाख रुपये पालिका मोजणार आहे.

पवई तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने पवई तलावात जाणारे सांडपाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. पवई तलावात जाणारे सांडपाणी थेट जवळील मलनि:सारण वाहिनीत सोडण्यात येणार आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती; मात्र एकाच निविदाकारांने प्रतिसाद दिला. त्यामुळे पुन्हा एकदा निविदा प्रक्रियेची मुदत वाढवण्यात आली आहे.

Satyacha Morcha Mumbai : काढ रे तो पडदा! राज ठाकरे थेट पुरावा घेऊनच आले; म्हणाले, "त्यांना आधी बडवायचं मग...

Satyacha Morcha Mumbai : उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन; म्हणाले, "मतचोर जिथे दिसेल तिथे फटकवला...

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध पेटले? रिक्षाचालकाची भर रस्त्यात हत्या

मुंबईत राजकीय रणकंदन; विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपचे 'मूक आंदोलन' करून प्रत्युत्तर

Andhra Pradesh : एकादशीला भाविकांवर काळाचा घाला; वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, ९ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी