मुंबई

सार्वजनिक उत्सव मंडळांवर ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषणाच्या उल्लंघनाचे खटले

प्रतिनिधी

हिंदूंचे सण आले की, ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण व जलप्रदूषणाच्या नावाखाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई करण्यात येते. २०१५ ते २०२१ पर्यंत ९२ टक्के कारवाई फक्त गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळांवर करण्यात येते, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे. दरम्यान, ३६५ दिवसांतून पाच वेळा भोंगे वाजतात, याकडे एमपीसीबीच्या अधिकारी जाणुनबुजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे पर्यावरण सचिवांकडे केल्याचे हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाडे यांनी सांगितले. यावेळी सागर चौपदार, अभिषेक मुरकुटे आदी उपस्थित होते.

हिंदूंचे सण उत्सव आले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आवाजी पातळीची नोंद करते; मात्र हिंदूंच्या सणातच ध्वनिप्रदूषण होते का, गणेशोत्सव आला की, राज्यातील २७ जिल्ह्यांत २९० ठिकाणी ध्वनिमापन यंत्राद्वारे ध्वनिप्रदूषण किती झाले याची नोंद घेतली जाते.

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया