मुंबई

नोव्हेंबर पासून समृद्धी महामार्ग सेवेत; पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी प्रवास करता येणार

समृद्धी महामार्गाचे पहिले टप्प्यांतर्गत येणारा जिल्ह्यांचा आर्थिक विकास आणि दळणवळणाच्या सुविधा यामुळे सुधारणार आहेत

संजय जोग

भूप्रत्यक्षिक समृद्धी महामार्गाची प्रतिक्षाता संपली असून 700 किलोमीटरच्या या महामार्गातील पहिला टप्पा नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटरच्या शब्दाचे लवकर जनावरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम तलवार म्हणाले की पहिल्या टप्प्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येणारे संबंध करताना नरेंद्र मोदी यांच्या पुकाराच्या मला प्रतीक्षा आहे समृद्धी महामार्गाचे पहिले टप्प्यांतर्गत येणारा जिल्ह्यांचा आर्थिक विकास आणि दळणवळणाच्या सुविधा यामुळे सुधारणार आहेत भाजप सरकारने 2015 मध्ये समृद्धी महामार्गाची घोषणा केल्यानंतर जिल्हा 2017 मध्ये जामीन हस्तांतरणाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती 55 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गासाठी एम एस आर डी सी ने 28 हजार रुपयांचे कर्ज उचलले आहे समृद्धी महामार्ग नागपूर अमरावती बुलढाणा वर्धा वाशिम जालना औरंगाबाद अहमदनगर नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जात असून पहिल्या टप्प्यात आणखी लेट जोडण्यात येणार आहेत मुख्य म्हणजे सध्या नक्षलग्रस्त भाव असलेल्या गडचिरोली सुरक्षा जवानांसह दिवाळी साजरी करत आहे

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Navi Mumbai : एलपीजी टंचाईमुळे सानपाडा गॅस एजन्सीसमोर नागरिकांची झुंबड; सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा; Video

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती