मुंबई

कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करणार -  शेख

प्रतिनिधी

राज ठाकरेंचे आंदोलन म्हणजे एक्स्पायरी डेट संपलेल्या नेत्याने एक्स्पायरी डेट संपलेले मुद्दे घेऊन केलेले आंदोलन आहे, अशा शब्दांत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला आहे. “स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या राज ठाकरेंना गंगेत तरंगणारी हिंदूंची प्रेते का दिसली नाहीत. बेरोजगारीने बेजार झालेला, महागाईने होरपळून निघणारा हिंदू राज ठाकरेंना का दिसत नाही. राज ठाकरेंचे कार्यकर्ते जेव्हा उत्तर भारतीय व बिहारींची डोकी फोडत होते ते उत्तर भारतीय व बिहारी हिंदू नव्हते का?” असा सवालही त्यांनी विचारला.

Mumbai : वांद्रे-खार उड्डाणपुलाची ४५ दिवसांत पुनर्बांधणी; पश्चिम रेल्वेचा निर्णय; हार्बर मार्गावर ४५ दिवसांचा मेगाब्लॉक

लग्न न जमल्याने २९ युवकांची आत्महत्या; जळगाव जिल्ह्यात सहा महिन्यांत ४४३ आत्महत्यांची नोंद

शाळांमधील उपाहारगृहांसमोर खाद्ययादीचा पेच; जंक फूड नियमांमुळे शाळांबाहेरील स्टॉलवर संक्रांत

Mumbai : उच्च न्यायालयातील कॅन्टिनवर FDA चा बडगा; FSSAI परवाना नसल्याचे उघड

ॲग्रीगेटर कंपन्यांना १ सप्टेंबरपर्यंतची मुदत; नोंदणी न केल्यास कठोर कारवाई