@ANI
राष्ट्रीय

'अग्निपथ' योजनेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्या सर्व याचिका; केंद्र सरकारला दिलासा

केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ भरती योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

प्रतिनिधी

दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी अग्निपथ भरती योजनेविरोधात असलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. यामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी न्यायालयाने म्हंटले आहे की, या प्रकरणात दखल घेण्यासारखे कोणतेही कारण दिसत नाही. या योजनेचे उद्देश देशाच्या सैन्याला उत्तम पद्धतीने तयार करणे, हे आहे आणि ते देशाच्या हिताचे असे मत न्यायालायने याचिका फेटाळताना म्हंटले आहे. तसेच, जुन्या धोरणाच्या आधारे नियुक्तीची याचिका फेटाळत ही मागणी न्याय्य नसल्याचे सांगितले आहे.

अग्निपथ भरती योजनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते. तसेच उच्चं न्यायालयाने या याचिका लवकरात लवकर निकालात काढाव्यात, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग 'मिसिंग लिंक': सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आता नवा सामना; रोड केबल-स्टेड ब्रिजसाठी आव्हानात्मक अभियांत्रिकी काम

'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर; सातबारावर आता स्वतंत्र नाव लागणार

CSMT परिसरात उभारणार शिवरायांची भव्य प्रतिमा; "नवीन प्रस्तावाची गरज नाही, केंद्र सरकारचं ठरलंय!" भास्कर जाधवांच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर

Goa Nightclub Fire Update : अर्पोरा नाईटक्लब आगप्रकरणी मोठी कारवाई; लुथ्रा बंधूंचा बेकायदेशीर बीच शॅक जमीनदोस्त

“एखादा आमदार टोकाचं वक्तव्य तेव्हाच करतो जेव्हा..."; अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओवर संजय शिरसाटांचा पलटवार