राष्ट्रीय

... तोपर्यंत जनतेचा मतदानाचा अधिकार हिरावू देणार नाही! ममता बॅनर्जीचा निर्धार

आपण हयात असेपर्यंत कोणालाही जनतेचा मतदानाचा अधिकार हिरावू देणार नाही, असा निर्धार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.

Swapnil S

कोलकाता : आपण हयात असेपर्यंत कोणालाही जनतेचा मतदानाचा अधिकार हिरावू देणार नाही, असा निर्धार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.

भाजपने ५०० पथके राज्यात सर्व्हेसाठी तैनात केली आहेत, मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्याचे त्याचे लक्ष्य आहे, असेही बॅनर्जी म्हणाल्या. तृणमूल काँग्रेसची युवा शाखा तृणमूल छात्र परिषदेच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सव्र्व्हेसाठी आपल्या घरी कोणी आले तर त्यांना तुमची माहिती देऊ नका, या माहितीचा वापर ते मतदार यादीतून तुमचे नाव वगळण्यासाठी करतील. त्यापेक्षा मतदान केंद्रांवर त्याची पडताळणी करा आणि आपली आधार कार्ड तयार ठेवा. भाजपच्या हुकूमावरून निवडणूक आयोग सरकारच्या अधिकाऱ्यांना धमकावत आहेत.

दिल्ली विमानतळावर दोन विमानांची धडक; अकासा एअर आणि स्पाइसजेटचे नुकसान, प्रवासी सुखरूप

TCS प्रकरणात दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम चौकशीसाठी नाशिकमध्ये; १५० कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे निर्देश

गोरेगावमधील मोतीलालनगर पुनर्विकासाचा मास्टर प्लान लवकरच; उच्च दर्जाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार

VIDEO : लखनऊमधील झोपडपट्टीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांमुळे शेकडो झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर

Bigg Boss Marathi 6: पहिली फायनलिस्ट तन्वी कोलते अडचणीत? 'त्या' वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संताप, विजेतेपदाच्या चर्चेला नवं वळण