राष्ट्रीय

मोदींना तिसऱ्या वेळी पंतप्रधान बनवण्यास ईशान्य भारत एकत्र येईल

- आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांचा विश्वास

नवशक्ती Web Desk

गुवाहाटी : मणिपूरमध्ये हिंसाचार झाला असला तरी नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्या वेळी पंतप्रधान बनवण्यासाठी ईशान्य बारतातील जनता एकत्र येईल, असा विश्वास आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सर्मा यांनी व्यक्त केला.

सर्मा यांनी बुधवारी गुवाहटी येथे भाजपच्या विस्तारकांची बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, मणिपूरमध्ये हिंसाचार झाला असला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप राज्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत विजय मिळवेल. भाजपच्या शासनकाळात ईशान्य भारतात बरीच विकासकामे झाली आहेत. सिल्चर-जिरिबाम रस्ता झाला नसता तर आज राज्यात इंधनाचे भाव प्रति लिटर १००० रुपयांच्या पुढे गेले असते. त्यामुळे ईशान्य भारतातील जनता भाजपला विजयी करून देईल.

डिझेल विक्रीवर मर्यादा! दिवसाला मिळणार केवळ २०० लिटर

Latur : सरकारने बैल दिला की थट्टा केली? औत लावताच आजारी बैलाने मान टाकली, लातूरच्या शेतकऱ्याची नव्या बैलाची मागणी

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री; कायदेशीर लढाईत विशेष सरकारी वकील म्हणून झाली नियुक्ती, बड्या नेत्यांचे धाबे दणाणले

Solapur : शेअर मार्केटच्या नादाने वाताहात; कर्जबाजारी मुख्याध्यापकाची कुटुंबासह आत्महत्या

नाशिक टीसीएस प्रकरणात ‘इस्लाम पार्टी’ची एन्ट्री; न्यायालयात दिला वकील, संशयितांना पुरवली जात आहे कायदेशीर मदत