राष्ट्रीय

मोदींना तिसऱ्या वेळी पंतप्रधान बनवण्यास ईशान्य भारत एकत्र येईल

- आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांचा विश्वास

नवशक्ती Web Desk

गुवाहाटी : मणिपूरमध्ये हिंसाचार झाला असला तरी नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्या वेळी पंतप्रधान बनवण्यासाठी ईशान्य बारतातील जनता एकत्र येईल, असा विश्वास आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सर्मा यांनी व्यक्त केला.

सर्मा यांनी बुधवारी गुवाहटी येथे भाजपच्या विस्तारकांची बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, मणिपूरमध्ये हिंसाचार झाला असला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप राज्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत विजय मिळवेल. भाजपच्या शासनकाळात ईशान्य भारतात बरीच विकासकामे झाली आहेत. सिल्चर-जिरिबाम रस्ता झाला नसता तर आज राज्यात इंधनाचे भाव प्रति लिटर १००० रुपयांच्या पुढे गेले असते. त्यामुळे ईशान्य भारतातील जनता भाजपला विजयी करून देईल.

World Water Day 2026 : मुंबईकरांना लाखो लिटर पाणी लागणार; १५ वर्षात आणखी ३ हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज

अदाणी इलेक्ट्रिसिटी युटिलिटी रेटिंगमध्ये अव्वल; सलग दुसऱ्या वर्षी स्थान कायम

Iran vs US-Israel War : रडारपासूनही अदृश्य राहणारे अमेरिकेचे एफ-३५ जेट फायटर इराणने उडविले

होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय कॅप्टनचे निधन; मृतदेहासाठी कुटुंबीयांची सरकारकडे मागणी

राजकारणातील भोंदू भक्तांवरही कारवाई करा! उद्धव ठाकरे यांची मागणी