राष्ट्रीय

निमलष्करी दलातील १५३२ जवानांच्या आत्महत्या

अशी माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी दिली

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : केंद्रीय सशस्त्र पोलीस, आसाम रायफल व राष्ट्रीय सुरक्षा दल आदीतील १५३२ जवानांनी गेल्या १२ वर्षांत आत्महत्या केल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी दिली. छळामुळे कोणीही आत्महत्या केलेली नाही, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, निमलष्करी दलातील जवानांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची शिफारस करण्यासाठी कृती दल स्थापन केले आहे. या कृती दलाचा अहवाल येणे बाकी आहे.

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी