राष्ट्रीय

सुप्रिया सुळे कडून मणिपूर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लोकसभेत अविश्वासदर्शक ठरावावर भाषण करतांना मणिपूर मधील परिस्थिती अत्यंत लाजीवरवाणी असून तेथे घोडचूका होत असून त्यामुळे १५० पेक्षा अधिकांनी जीव गमावला असल्याचे नमूद केले. त्यामुळे मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा अशी त्यानी जोरदार मागणी केली. तसेच गेल्या ९ वर्षात भाजपने देशातील ९ सरकार पाडली असल्याचा आरोप देखील सुळे यांनी भाजप पक्षावर केला. त्यांना उत्तर देतांना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्या वडिलांचे सरकार कॉंग्रेसनेच पाडले होते याची आठवण करुन दिली.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त