राष्ट्रीय

सुप्रिया सुळे कडून मणिपूर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

९ वर्षात भाजपने देशातील ९ सरकार पाडली असल्याचा आरोप देखील सुळे यांनी भाजप पक्षावर केला

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लोकसभेत अविश्वासदर्शक ठरावावर भाषण करतांना मणिपूर मधील परिस्थिती अत्यंत लाजीवरवाणी असून तेथे घोडचूका होत असून त्यामुळे १५० पेक्षा अधिकांनी जीव गमावला असल्याचे नमूद केले. त्यामुळे मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा अशी त्यानी जोरदार मागणी केली. तसेच गेल्या ९ वर्षात भाजपने देशातील ९ सरकार पाडली असल्याचा आरोप देखील सुळे यांनी भाजप पक्षावर केला. त्यांना उत्तर देतांना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्या वडिलांचे सरकार कॉंग्रेसनेच पाडले होते याची आठवण करुन दिली.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत