राष्ट्रीय

पुरस्कार परत देण्यास सरकार चाप लावणार

विजेत्याकडून अर्ज भरून घेणार; संसदीय समितीची शिफारस

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : देशात कोणतीही घटना घडल्यास अनेक नामवंत व्यक्तीकडून सरकारी पुरस्कार परत देण्याची घोषणा होते. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. या पुरस्कार परत देण्यामुळे सरकारची नाचक्की होते. भविष्यात अशा घटनांना चाप लावण्यासाठी पुरस्कार विजेत्याकडून याबाबत शपथपत्र भरून घेण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे.

ज्यांना कोणाला पुरस्कार दिला जाईल. तत्पूर्वी विजेत्याकडून त्याची सहमती घ्यायला हवी. राजकीय कारणामुळे पुरस्कार परत करू नये, असा संसदीय समितीचा उद्देश आहे. परिवहन, पर्यटन व संस्कृती विभागाशी संबंधित स्थायी समितीने संसदेत सादर केलेल्या अहवालात ही माहिती दिली

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान; मोदी म्हणाले, "हा सन्मान भारताच्या...

मोठी बातमी! अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

मनरेगाचे नाव इतिहासजमा; VB-G RAM G विधेयक मंजूर, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, "हे सर्व गरिबांच्या...

BMC Election : महायुतीतून अजित दादांची NCP आउट, भाजप-शिवसेनेचं १५० जागांवर ठरलं; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...