राष्ट्रीय

पुरस्कार परत देण्यास सरकार चाप लावणार

विजेत्याकडून अर्ज भरून घेणार; संसदीय समितीची शिफारस

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : देशात कोणतीही घटना घडल्यास अनेक नामवंत व्यक्तीकडून सरकारी पुरस्कार परत देण्याची घोषणा होते. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. या पुरस्कार परत देण्यामुळे सरकारची नाचक्की होते. भविष्यात अशा घटनांना चाप लावण्यासाठी पुरस्कार विजेत्याकडून याबाबत शपथपत्र भरून घेण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे.

ज्यांना कोणाला पुरस्कार दिला जाईल. तत्पूर्वी विजेत्याकडून त्याची सहमती घ्यायला हवी. राजकीय कारणामुळे पुरस्कार परत करू नये, असा संसदीय समितीचा उद्देश आहे. परिवहन, पर्यटन व संस्कृती विभागाशी संबंधित स्थायी समितीने संसदेत सादर केलेल्या अहवालात ही माहिती दिली

रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया अनंतात विलीन; पुत्र गौतम सिंघानिया यांनी दिला मुखाग्नी

प्रवाशांसाठी खुशखबर! नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोच्या ३० पेक्षा जास्त फ्लाइट्स सुरू; देशभरात कनेक्टिव्हिटी वाढणार

Mumbai : गॅस सेवांच्या नावाखाली सायबर फसवणूक; APK फाइलने काही मिनिटांत बँक खाती रिकामी, काय काळजी घ्यावी?

Maharashtra Weather Update : राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

ठाणे जिल्ह्यात प्रति कुटुंब तीन लिटर रॉकेल; ग्रामीण भागासाठी रॉकेलचा कोटा मंजूर