संग्रहित छायाचित्र 
ठाणे

गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी - अंबादास दानवे

येणाऱ्या काळात अशा गुन्ह्यांना विरोधात जनआक्रोश होईल. या अत्याचाराला बळी पडलेल्या भगिनी हिंदू नाही का? असा सवाल करत या घटनेचा दानवे यांनी तीव्र निषेध नोंदवला.

Swapnil S

एकीकडे सरकार लाडकी बहीण योजनेचा उदोउदो करत असताना विद्यार्थ्यांचे संरक्षण सरकार करू शकत नाही. एकप्रकारे सरकारची शो बाजी सुरू आहे. उरण, बेलापूर, मीरा भाईंदरसारख्या घटना ताज्या असताना शाळेत अशी घटना घडणे हे निषेधार्ह आहे. या गुन्हेगारांना आंध्र प्रदेश राज्यात ज्याप्रमाणे शिक्षा दिली तशी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

येणाऱ्या काळात अशा गुन्ह्यांना विरोधात जनआक्रोश होईल. या अत्याचाराला बळी पडलेल्या भगिनी हिंदू नाही का? असा सवाल करत या घटनेचा दानवे यांनी तीव्र निषेध नोंदवला.

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

मुंबईत लवकरच पॉड टॅक्सी सेवा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले निर्देश; कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसराचा करणार विकास

ठाणे मेट्रो-४च्या चाचणीला प्रारंभ

मतदार केंद्रांवर एजंट नियुक्त करा; निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांना पत्र

मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी घटल्या; माहिती अधिकारातून आकडे समोर