संग्रहित छायाचित्र 
ठाणे

गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी - अंबादास दानवे

येणाऱ्या काळात अशा गुन्ह्यांना विरोधात जनआक्रोश होईल. या अत्याचाराला बळी पडलेल्या भगिनी हिंदू नाही का? असा सवाल करत या घटनेचा दानवे यांनी तीव्र निषेध नोंदवला.

Swapnil S

एकीकडे सरकार लाडकी बहीण योजनेचा उदोउदो करत असताना विद्यार्थ्यांचे संरक्षण सरकार करू शकत नाही. एकप्रकारे सरकारची शो बाजी सुरू आहे. उरण, बेलापूर, मीरा भाईंदरसारख्या घटना ताज्या असताना शाळेत अशी घटना घडणे हे निषेधार्ह आहे. या गुन्हेगारांना आंध्र प्रदेश राज्यात ज्याप्रमाणे शिक्षा दिली तशी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

येणाऱ्या काळात अशा गुन्ह्यांना विरोधात जनआक्रोश होईल. या अत्याचाराला बळी पडलेल्या भगिनी हिंदू नाही का? असा सवाल करत या घटनेचा दानवे यांनी तीव्र निषेध नोंदवला.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस