संग्रहित छायाचित्र 
ठाणे

गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी - अंबादास दानवे

येणाऱ्या काळात अशा गुन्ह्यांना विरोधात जनआक्रोश होईल. या अत्याचाराला बळी पडलेल्या भगिनी हिंदू नाही का? असा सवाल करत या घटनेचा दानवे यांनी तीव्र निषेध नोंदवला.

Swapnil S

एकीकडे सरकार लाडकी बहीण योजनेचा उदोउदो करत असताना विद्यार्थ्यांचे संरक्षण सरकार करू शकत नाही. एकप्रकारे सरकारची शो बाजी सुरू आहे. उरण, बेलापूर, मीरा भाईंदरसारख्या घटना ताज्या असताना शाळेत अशी घटना घडणे हे निषेधार्ह आहे. या गुन्हेगारांना आंध्र प्रदेश राज्यात ज्याप्रमाणे शिक्षा दिली तशी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

येणाऱ्या काळात अशा गुन्ह्यांना विरोधात जनआक्रोश होईल. या अत्याचाराला बळी पडलेल्या भगिनी हिंदू नाही का? असा सवाल करत या घटनेचा दानवे यांनी तीव्र निषेध नोंदवला.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली