संग्रहित छायाचित्र 
ठाणे

गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी - अंबादास दानवे

येणाऱ्या काळात अशा गुन्ह्यांना विरोधात जनआक्रोश होईल. या अत्याचाराला बळी पडलेल्या भगिनी हिंदू नाही का? असा सवाल करत या घटनेचा दानवे यांनी तीव्र निषेध नोंदवला.

Swapnil S

एकीकडे सरकार लाडकी बहीण योजनेचा उदोउदो करत असताना विद्यार्थ्यांचे संरक्षण सरकार करू शकत नाही. एकप्रकारे सरकारची शो बाजी सुरू आहे. उरण, बेलापूर, मीरा भाईंदरसारख्या घटना ताज्या असताना शाळेत अशी घटना घडणे हे निषेधार्ह आहे. या गुन्हेगारांना आंध्र प्रदेश राज्यात ज्याप्रमाणे शिक्षा दिली तशी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

येणाऱ्या काळात अशा गुन्ह्यांना विरोधात जनआक्रोश होईल. या अत्याचाराला बळी पडलेल्या भगिनी हिंदू नाही का? असा सवाल करत या घटनेचा दानवे यांनी तीव्र निषेध नोंदवला.

पालिका निवडणुकांचे बिगुल वाजले! २९ महापालिकांचा महासंग्राम १५ जानेवारीला, १६ जानेवारीला मतमोजणी; आचारसंहिता लागू

महालक्ष्मी रेसकोर्सवर होणार सेंट्रल पार्क; आचारसंहिता लागू होण्याआधीच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून घोषणांचा पाऊस

घरेलू कामगारांना सन्मानाने जगण्याचा हक्क हवा!

मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि घुसखोरीचे संकट

आजचे राशिभविष्य, १६ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत