ठाणे

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूककोंडी

Swapnil S

वाडा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना दररोज नागरिकांना करावा लागत असल्याने वाहनचालक व प्रवासी वर्ग हा संताप व्यक्त करत आहे. वाहतूक नियंत्रण करणाऱ्या सल्लागार समितीमार्फत वाहतुकीचे योग्य नियंत्रण होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. या महामार्गावर टोल वसुली सुरू असल्याने ही टोल वसुली बंद करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त