ठाणे

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूककोंडी

या महामार्गावर टोल वसुली सुरू असल्याने ही टोल वसुली बंद करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Swapnil S

वाडा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना दररोज नागरिकांना करावा लागत असल्याने वाहनचालक व प्रवासी वर्ग हा संताप व्यक्त करत आहे. वाहतूक नियंत्रण करणाऱ्या सल्लागार समितीमार्फत वाहतुकीचे योग्य नियंत्रण होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. या महामार्गावर टोल वसुली सुरू असल्याने ही टोल वसुली बंद करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Ram Navami 2026 : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो; काय असणार खास? जाणून घ्या वेळ आणि स्थळ

केंद्र सरकारचा निर्णय; घरात PNG असेल तर LPG पुरवठा बंद, गॅस कनेक्शनवर नवे नियम लागू

Mumbai : ८७० रुपयांच्या वादातून संतापजनक प्रकार; ओशिवरामध्ये सिगारेट विक्रेत्याला कारने फरफटत नेले, घटना CCTV मध्ये कैद

मुंबईकरांना दिलासा; मेट्रो 2Bमुळे चेंबूर परिसरातील प्रवास होणार जलद