महाराष्ट्र

महाविकास आघाडीला उच्च न्यायालयाचा धक्का ; देशमुख, मलिक यांची याचिका फेटाळली

वृत्तसंस्था

महाविकास आघाडीमधील दोन महत्वाचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी येत्या 20 जून रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी तात्पुरता जामीन मिळावा अशी याचिका करण्यात आली होती. हि याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

सोमवारी उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर मलिक यांनी नवीन याचिका दाखल केली होती. मलिक यांनी 20 जूनच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी तुरुंगातून बाहेर येण्यास मुभा मिळावी अशी ती याचिका होती.

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

लातूर आणि माढा मतदारसंघातील EVM मशीनमध्ये बिघाड; २० ते ४५ मिनिटे मतदान खोळंबले

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका; रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...

'धर्मवीर'चे खरे दिग्दर्शक तुम्हीच मग चित्रपट खोटा कसा? राजन विचारे यांचे मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उत्तर