महाराष्ट्र

महाराष्ट्रात भाषावाद पेटवला जातोय – पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्रावर हिंदी भाषालादण्याचा वाद मुद्दाम पेटवला जात असून लोकांचे लक्ष मूलभूत प्रश्नांपासून दूर करण्यासाठी त्याला हवा दिली जात आहे, असा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सरकारने शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे चव्हाण यांनी अधोरेखित केले.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रावर हिंदी भाषालादण्याचा वाद मुद्दाम पेटवला जात असून लोकांचे लक्ष मूलभूत प्रश्नांपासून दूर करण्यासाठी त्याला हवा दिली जात आहे, असा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सरकारने शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे चव्हाण यांनी अधोरेखित केले.

शिक्षणासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत मोठ्या प्रमाणात कपात झाली असल्याचा दावा करत चव्हाण म्हणाले की, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांचा विकास करणे यावर भर द्यायला हवा. शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवली पाहिजे. इंग्रजी आणि हिंदी लादण्यासंदर्भातील वाद निरर्थक आहेत.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video