मुंबई

पुढील वर्षापासून कृषी विषय शालेय अभ्यासक्रमात

नवशक्ती Web Desk

मुंबर्इ : पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दिली. शैक्षणिक क्षेत्रात राज्याला देशात पहिल्या क्रमांकात आणण्याचा सरकारने संकल्प सोडला आहे. मुंबर्इ जिल्ह्याचे पालक मंत्री असलेल्या केसरकरांनी माझी शाळा सुंदर शाळा मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ५ डिसेंबरपासून सुरु करणार असल्याची माहिती देखील यावेळी दिली. रीडमुंबर्इ मोहिम आता राज्यभरात सुरु करण्यात येणार आहे. या मोहिमेतून विद्यार्थांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यात येणार आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस