मुंबई

रेल्वे प्रवाशांसाठी मॉकड्रीलच्या माध्यमातून जनजागृती अभियान

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील सखल भाग पाण्याखाली जातात आणि रस्तेवाहतूक ठप्प होते

प्रतिनिधी

मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावरील २५ फ्लडिंग पॉइंट्स पावसाळ्यात पाण्याखाली जातात आणि रेल्वेसेवा ठप्प होते. अशा परिस्थितीत रेल्वे प्रवाशांपर्यंत मदत कशी पोहोचावावी, यासाठी मॉकड्रीलच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवा, असे निर्देश आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या बैठकीत सहाय्यक आयुक्तांना दिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील सखल भाग पाण्याखाली जातात आणि रस्तेवाहतूक ठप्प होते. तर रेल्वेहद्दीतील २५ स्थानकांतील रुळांवर पाणी जमा झाल्याने लोकलसेवा कोलमडते. लोकलसेवा विस्कळीत झाल्यावर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी अशा परिस्थितीत प्रवाशांना वेळीच मदत कशी उपलब्ध होईल, यासाठी मॉकड्रीलच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात येईल.

Mumbai : सोलर बाकावर मोबाईल चार्जिंग अन् वायफाय; पालिकेच्या उद्यानात उपक्रम

Mumbai : पार्त्यात उड्डाणपुलाखाली पहिलाच शहरी शेती प्रकल्प; फळभाज्यांची लागवड, शहरी शेती अभ्यास वर्ग भरणार

धर्मांतराचे प्रकार खपवून घेऊ नका! देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश

Mumbai : वारसाहक्क वादावर निर्णय घेण्याचा गृहनिर्माण संस्थांना अधिकार नाही! उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ