मुंबई

दहिसर टोल नाका आता २० मीटर पुढे; वाहतूक सुरळीत झाल्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा

मुंबईतील वाहनचालकांना आश्चर्याचा धक्का देत दहिसर टोल नाका २० मीटर पुढे हलवण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याला वाहतूककोंडी कमी करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हटले असले, तरी रोजच्या प्रवासात अडकणाऱ्या नागरिकांमध्ये या किरकोळ बदलामुळे नाराजी आणि संताप पसरला आहे.

Swapnil S

पूजा मेहता/मुंबई

मुंबईतील वाहनचालकांना आश्चर्याचा धक्का देत दहिसर टोल नाका २० मीटर पुढे हलवण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याला वाहतूककोंडी कमी करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हटले असले, तरी रोजच्या प्रवासात अडकणाऱ्या नागरिकांमध्ये या किरकोळ बदलामुळे नाराजी आणि संताप पसरला आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात बदलाची अपेक्षा होती.

गेल्या काही महिन्यांपासून सरनाईक नागरिकांना आश्वासन देत होते की, दहिसर टोल नाका हलवून मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावरील प्रचंड कोंडी कमी केली जाईल. यासाठी त्यांनी एमएसआरडीसी आणि एनएचएआयला वर्सोवा पुलाजवळ नवीन ठिकाणांचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र महामार्गालगतच्या गावकऱ्यांनी टोल नाका वसई-विरार किंवा मीरा-भाईंदर हद्दीत हलवण्यास तीव्र विरोध केला.

प्रसाधनगृहाच्या दारावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा? हरयाणातील संतापजनक प्रकार, नेटकरी भडकले; Video व्हायरल

JNU मध्ये पुन्हा हिंसाचार! मध्यरात्री डाव्या-उजव्या विद्यार्थी संघटनांत धुमश्चक्री; हाणामारी, दगडफेक, धावपळीत अनेकजण जखमी

ड्रग माफिया El Mencho ठार, मेक्सिकोत उसळला हिंसाचार; महामार्ग बंद, उड्डाणे रद्द; भारतीय दूतावासाचा 'घरातच थांबा' सल्ला

प्रवासी बस थेट नदीत कोसळली; १८ जणांचा मृत्यू; अनेक जखमी, नेपाळमध्ये भीषण अपघात, बचावकार्य सुरू

अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे धोरणात्मक सुधारणा गरजेची; SBI रिसर्चची माहिती