(छायाचित्र - पीटीआय)
राष्ट्रीय

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी; भारताची MIRV तंत्रज्ञान असलेल्या मोजक्या देशांच्या क्लबमध्ये एंट्री

अग्नी-५चा पल्ला ५००० ते ८००० किलोमीटर असून त्यात 'मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल री-एण्ट्री व्हेईकल' (MIRV ) तंत्रज्ञान वापरले आहे. त्याच्या वापरामुळे...

Swapnil S

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सोमवारी ओदिशाच्या किनाऱ्यावरून अग्नी-५ या क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन 'मिशन दिव्यास्त्र' यशस्वी केले.

अग्नी-५चा पल्ला ५००० ते ८००० किलोमीटर असून त्यात 'मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल री-एण्ट्री व्हेईकल' (MIRV ) तंत्रज्ञान वापरले आहे. त्याच्या वापरामुळे एकाच क्षेपणास्त्रावर २ ते १० पारंपरिक किंवा अणुबॉम्ब बसवून ते शत्रूच्या वेगवेगळ्या लक्ष्यांवर टाकण्याची क्षमता भारताने मिळवली आहे. सध्या अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन या देशांकडेच हे तंत्रज्ञान आहे.

राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष! शोभायात्रांना उधाण; मुंबई, ठाणे, नागपूरसह सर्वत्र नववर्षाचा उत्साह

दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा केंद्राकडून लिलाव

आजचे राशिभविष्य, २० मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

गाझा, व्हेनेझुएला, इराणनंतर ट्रम्पच्या रडारवर कोण?

Ramadan 2026 : इफ्तारसाठी गोड ट्विस्ट! घरीच बनवा केसर पिस्ता बासुंदी; वाचा साहित्य आणि टिप्स