(छायाचित्र - पीटीआय)
राष्ट्रीय

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी; भारताची MIRV तंत्रज्ञान असलेल्या मोजक्या देशांच्या क्लबमध्ये एंट्री

अग्नी-५चा पल्ला ५००० ते ८००० किलोमीटर असून त्यात 'मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल री-एण्ट्री व्हेईकल' (MIRV ) तंत्रज्ञान वापरले आहे. त्याच्या वापरामुळे...

Swapnil S

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सोमवारी ओदिशाच्या किनाऱ्यावरून अग्नी-५ या क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन 'मिशन दिव्यास्त्र' यशस्वी केले.

अग्नी-५चा पल्ला ५००० ते ८००० किलोमीटर असून त्यात 'मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल री-एण्ट्री व्हेईकल' (MIRV ) तंत्रज्ञान वापरले आहे. त्याच्या वापरामुळे एकाच क्षेपणास्त्रावर २ ते १० पारंपरिक किंवा अणुबॉम्ब बसवून ते शत्रूच्या वेगवेगळ्या लक्ष्यांवर टाकण्याची क्षमता भारताने मिळवली आहे. सध्या अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन या देशांकडेच हे तंत्रज्ञान आहे.

ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

ठाण्यात 'एसआयआर'ची गती मंद; ७४.५० लाख मतदारांपैकी केवळ २८ टक्क्यांपर्यंतच BLO पोहोचले

शिक्षकांमागे अशैक्षणिक कामांचा ससेमिरा; सरकारी शाळांपुढे अस्तित्वाचे संकट

Nandurbar : शासकीय वसतिगृहात अन्नातून विषबाधा? ४० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; अन्नाचे नमुने तपासणीसाठी

Mumbai : उघड्या मॅनहोलसाठी स्वतंत्र चॅटबॉट; लोकेशन अन् फोटो पाठवून करता येणार तक्रार