राष्ट्रीय

पराळी जाळल्यास दुप्पट दंड; केंद्र सरकारचा आदेश

दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील प्रदूषण वाढत असल्याने पराळी जाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या दंडामध्ये केंद्र सरकारने दुप्पट वाढ केली आहे. ५ एकरांपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ३० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील प्रदूषण वाढत असल्याने पराळी जाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या दंडामध्ये केंद्र सरकारने दुप्पट वाढ केली आहे. ५ एकरांपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ३० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

सरकारच्या अधिसूचनेनुसार, दोन एकरपेक्षा कमी शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना २५०० ऐवजी ५ हजार रुपये दंड, २ ते ५ एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ ऐवजी १० हजार रुपये दंड भरावा लागेल.

वाहनांचे प्रदूषण, पराळी जाळणे, फटाके वाजवणे व स्थानिक प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरमधील हवा प्रदूषित झाली आहे. शेतकऱ्यांनी पराळी जाळल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदूषणात वाढ झालेली दिसत आहे, असे दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने सांगितले.

केतनला कुणी ढकललं? सिया गोयलच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीसाठी पोलिसांची न्यायालयात धाव

बंगळुरूत काळाचा घाला! दगडखाणीत ४० फुटांवरून कोसळला ग्रॅनाइटचा महाकाय खडक; ८ मजुरांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

अटल टनेलबाहेर भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात; लोखंडी सळ्या आरपार घुसल्याचा VIDEO समोर; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Mumbai Rains : गटारात पडलेल्या व्यक्तीची दहिसर पोलिसांकडून सुखरूप सुटका; बचावकार्याचा Video व्हायरल

ठाण्याला पावसाने झोडपले; धरण क्षेत्रातही दमदार हजेरी