राष्ट्रीय

झारखंडच्या काँग्रेस आमदारांना हवेत, नवीन चेहरे

२३ फेब्रुवारीपासून होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनावर बहिष्काराची आणि जयपूरला जाण्याची धमकी १२ आमदारांनी दिली आहे.

Swapnil S

रांची : झारखंडमधील चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारमध्ये पक्षाच्या चार आमदारांना मंत्री म्हणून समाविष्ट केल्याबद्दल काँग्रेस आमदारांच्या एका वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मंत्र्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांची नियुक्ती न केल्यास २३ फेब्रुवारीपासून होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनावर बहिष्काराची आणि जयपूरला जाण्याची धमकी १२ आमदारांनी दिली आहे.

झामुमो नेतृत्वाखालील आघाडीचे ८१ सदस्यीय विधानसभेत ४७ आमदार (झामुमो-२९, १७ आणि एक राजद) आहेत. आलमगीर आलम, रामेश्वर ओराव, बन्ना गुप्ता आणि बादल पत्रलेख यांना पुन्हा मंत्रिपद देण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर नाराज आमदार शुक्रवारी शपथविधी समारंभाआधी बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.

महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचे; हवामान विभागाचा मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राला वादळी वाऱ्याचा इशारा

Mumbai : धावत्या लोकलसमोर बायकोला ढकलून दिले; मुलुंड स्थानकावर धक्कादायक प्रकार, आरोपी नवरा अटकेत

Mumbai : गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रेसाठी गिरगाव सज्ज; पारंपरिक वेशभूषेत हजारो मुंबईकर सहभागी होणार

ठाण्यात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ; ४ लाखांचा ऐवज लुटला

“फोनवर बोलायचं असेल तर तुम्हीच नाटक करा!”; रंगमंचावर आस्ताद काळेचा संताप, चालू प्रयोग थांबवत प्रेक्षकाला सुनावलं