राष्ट्रीय

तिसरा मुलगाच झाला म्हणून बापाकडून मुलाची हत्या

Swapnil S

भोपाळ : मुलगाच हवा म्हणून स्त्रीभ्रूण हत्येची प्रकरणे नवी नाहीत, पण मुलगी हवी असताना मुलगा झाला म्हणून पित्याने नवजात मुलाचा खून केल्याची घटना मध्य प्रदेशच्या बैतुल जिल्ह्यात घडली आहे. दारूच्या नशेत या पित्याने आपल्या १२ दिवसांच्या बाळाचा गळा आवळून खून केला. बैतुल जिल्ह्यातील कोतवाली तालुक्यातील बज्जारवाड गावात अनिल उईके यांच्या पत्नीला आधी दोन मुले आहेत. तिसऱ्या वेळीही तिला मुलगाच झाल्याने तो निराश झाला. या नैराश्यातून मुलाच्या जन्मानंतर राग अनावर झालेल्या अनिलने पत्नीला मारहाण करत, तिच्याकडून आपल्या १२ दिवसांच्या मुलाला ओढून घेतले. पतीचा हा अवतार पाहून पत्नी घरातून बाहेर निघून गेली होती. मात्र, काही वेळानंतर घरात आल्यावर तिने पाहिले

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस