राष्ट्रीय

बिहारमध्ये धार्मिक मिरवणुकीत दगडफेक

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचा आरोप

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : हरियाणातील नूह येथे धार्मिक मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीसारखाच प्रकार बिहारच्या मोतिहारी येथे घडला आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केला.

मोतीहारी येथे नागपंचमीला धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक झाली. मोदीजी हे भांडण लावत असल्याचा आरोप ‘इंडिया’ आघाडी करत आहे. मात्र, जातीपातीचे राजकारण काँग्रेसने कायम केल्याचा आरोप त्यांनी केला. ‘टुकडे टुकडे गँग’ ही गंगा जमुनी तेहजीब’ची भाषा करते. गंगा व यमुना या आमच्या आई आहेत, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत. बिहारचा ताबा ‘इसिस’ने घेतल्याची चिंता त्यांना नाही.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक