राष्ट्रीय

पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढीचा प्रस्ताव नाही -कृषी मंत्री

केंद्र सरकारने २०१९ साली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती.

Swapnil S

नवी दिल्ली : पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिला जाणारा आर्थिक लाभ वार्षिक ८ हजारांवरून १२ हजारांवर नेण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नसल्याचे स्पष्टीकरण मंगळवारी सरकारने संसदेत दिले.

केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंदडा यांनी लेखी उत्तरात लोकसभेत सांगितले की शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांच्याही लाभामध्ये वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही. केंद्र सरकारने २०१९ साली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती.

दूध २ रुपयांनी महागले; दुग्धजन्य पदार्थांच्या दरांमध्येही १० टक्क्यांपर्यंत वाढ, नवे दर मंगळवारपासून होणार लागू

भारतीय हवाई दलाचा अधिकारी अटकेत; लष्करी गुप्त माहिती केली लीक, पाकच्या 'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात फसला

IIT मुंबईतील दोन वसतिगृहांचे मेस बंद करण्याचे FDA चे आदेश

Solapur : माझ्या अटकेचा कट; मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप

भारतावर १०० टक्के आयात शुल्क; अमेरिकन सिनेटने विधेयकाला दिली बहुमताने मंजुरी