राष्ट्रीय

पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढीचा प्रस्ताव नाही -कृषी मंत्री

केंद्र सरकारने २०१९ साली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती.

Swapnil S

नवी दिल्ली : पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिला जाणारा आर्थिक लाभ वार्षिक ८ हजारांवरून १२ हजारांवर नेण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नसल्याचे स्पष्टीकरण मंगळवारी सरकारने संसदेत दिले.

केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंदडा यांनी लेखी उत्तरात लोकसभेत सांगितले की शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांच्याही लाभामध्ये वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही. केंद्र सरकारने २०१९ साली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती.

मुंबईत उद्या पाणीपुरवठा खंडित; काही भागात कमी दाबाने पाणी

सुभाषचंद्र बोस यांना ‘राष्ट्रपुत्र’ घोषित करा; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Tanvi Kolte : मराठी जिंकलं, आता 'बिग बॉस हिंदी'मध्ये एंट्री? विजेत्या तन्वी कोलतेने दिलं उत्तर; म्हणाली - "ऑफर मिळाली..."

IPL 2026 : गोलंदाजांची आज अग्निपरीक्षा; सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांमध्ये जुगलबंदी

रुग्णांसाठी एकीकृत कार्यपद्धती लागू करावी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश