राष्ट्रीय

पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढीचा प्रस्ताव नाही -कृषी मंत्री

Swapnil S

नवी दिल्ली : पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिला जाणारा आर्थिक लाभ वार्षिक ८ हजारांवरून १२ हजारांवर नेण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नसल्याचे स्पष्टीकरण मंगळवारी सरकारने संसदेत दिले.

केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंदडा यांनी लेखी उत्तरात लोकसभेत सांगितले की शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांच्याही लाभामध्ये वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही. केंद्र सरकारने २०१९ साली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस