(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याचा दावा केला आहे.

Swapnil S

मुंबई : माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याचा दावा केला आहे. बदलापूर बलात्कार प्रकरण व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महायुती सरकार अडचणीत आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात येतील, असा दावा त्यांनी केला आहे.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने अनेक ‘लाडक्या’ योजना जाहीर करीत मोर्चेबांधणी केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील यशामुळे आत्मविश्वास दुणावलेली महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

Mumbai: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या दौऱ्यामुळे दक्षिण मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; १७ फेब्रुवारीला 'या' मार्गांवर वाहतूक निर्बंध, जाणून घ्या सविस्तर

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार एप्रिलमध्ये लागू होण्याची शक्यता; सरकारी अधिकाऱ्याची माहिती

Mumbai : बनावट पदवी प्रकरणात मुंबई न्यायालयाने केली लॉ कॉलेजच्या माजी उपप्राचार्याची निर्दोष मुक्तता

राज्यभरात ‘एटीएस’चे धाडसत्र; यवतमाळमध्ये १४, तर अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी छापे

मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून कमावले ४०४ कोटी; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात वाढ