महाराष्ट्र

शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला

राज्यात आणि देशात सध्या ज्या प्रकारच वातावरण आहे त्यात आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या शिवाय कसे लढू शकतो..आम्हाला त्यांची गरज आहे.

नवशक्ती Web Desk

काल शरद पवारांनी आपली निवृत्ती जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून नवनवीन बातम्या समोर येत आहेत. शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा यासाठी सर्व कार्यकर्ते, नेते आक्रमक झाले आहेत. अशातच आता शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून हा निर्णय घेतल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी देखील शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. अद्याप पवारांनी राजीनामा मागे घेतलेला नाही. म्हणून याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला, त्यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत. 

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर होण्याची शक्यता; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव