नैतिकता कोणी जपली आणि सोडली हे मी सांगायचे गरज नाही - शिंदे
शिवसेना आम्ही आहोत, धनुष्यबाण आम्ही आहोत - शिंदे
परिस्थिनुसार राज्यपालांनी निर्णय घेतला - मुख्यमंत्री
बाळासाहेबांची खरी शिवसेना वाचवण्याची खरी हिंमत आम्ही केली, तुम्ही तर धनुष्यबाण गहाण ठेवला होतात - शिंदे
आम्ही जनमताचा आदर केला, बाळासाहेबांचा आदर केला
कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच सरकार स्थापन केले, घटनाबाह्य सरकार बोलणार्यांना कोर्टाने कालबाह्य करून टाकले - शिंदे
लोकशाहीला धरून आजचा निकाल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोर्टाच्या निर्णयाने ठाकरेंच्या शंकेच निरसन झाले असेल
निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते
ठाकरेंनी भीतीपोटी राजीनामा दिला, आमचं सरकार पूर्णपणे कायदेशीर
एकनाथ शिंदेनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही - फडणवीस
महाविकास आघाडी सरकार स्थापना केलं तेव्हा नैतिकता कुठे गेली होती, फडणवीसांचा ठाकरेंना सवाल
न्यायालयाच्या निकालावर समाधानी, सरकार जाईल असे म्हणणाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आम्ही पूर्ण समाधानी आहोत - फडणवीस