PM
PM
महाराष्ट्र

कोरोनासंबंधात काळजीचे कारण नाही - जगन मोहन रेड्डी

Swapnil S

अमरावती : कोरोनाव्हायरसच्या जे एन १ या स्ट्रेनबद्दल काळजी करण्याचे कारण नाही, असे मत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस.  जगन मोहन रेड्डी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. वरिष्ठ अधिकार्‍यांसह आढावा बैठकीनंतर त्यांनी  या संबंधात निवेदन जारी केले. तसेच त्यांनी कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलण्याचाही इशारा दिला.

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग