PM
मुंबई

Palghar : तारापूरमध्ये औषध कंपनीत वायुगळती; ४ कामगार ठार, २ गंभीर

पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील औषध कंपनीत नायट्रोजन वायू गळती झाली. यामुळे कंपनीतील कामगारांना श्वास घेण्यास त्रास झाला. या दुर्घटनेत ४ कामगारांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

Swapnil S

मुंबई : पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील औषध कंपनीत नायट्रोजन वायू गळती झाली. यामुळे कंपनीतील कामगारांना श्वास घेण्यास त्रास झाला. या दुर्घटनेत ४ कामगारांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

बोईसर येथील ‘मेडली फार्मा’ कंपनीत गुरुवारी दुपारी वायू गळती झाली. यामुळे सहा कामगार अत्यवस्थ झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी चौघांना सायंकाळी ६ वाजता मृत घोषित केले गेले, तर दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती व कमलेश यादव आदींचा मृत्यू झाला तर रोहन शिंदे, निलेश हदल यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर; वाचा सर्व महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून मुंबई-अहमदाबाद स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी; ४ मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी; राज्यावरील थकीत कर्जे GSDPच्या १८.३ टक्के

निर्यातदारांच्या डोक्यावर ‘अधिभारा’चा भार; प. आशियातील संघर्षाचा परिणाम, सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी