चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात सावकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने किडनी विकल्याचा गंभीर दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका करत तातडीने शेतकरी क ...
राज्यात लहान मुलं आणि तरुण मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ठोस कारवाईची मागणी केली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्र ...
राहुल गांधींच्या केरळ निकालांवरील वक्तव्यावर भाजपने टीका केली असून 'लोकशाही निवडक विश्वासावर चालू शकत नाही', असे म्हणत अमित मालवीय यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी संसदेत सुरू असलेल्या ‘वंदे मातरम्’ चर्चेच्या पार्श्वभूमीवर भाजपवर तीव्र टीका केली. “भाजप घोषणांचा वापर फक्त निवडणुकीत करते आणि नंतरच त्यावर निर्बंध आणते,” अ ...