राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, "अनेक दिवसांपासून सर्वांना प्रश्न होता, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? त्यांची युती होणार का? तर आज मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो...
मनरेगाचे नाव बदलल्यावरून सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर तीव्र टीका केली. रोजगाराचा हक्क कमकुवत करून ग्रामीण गरीबांच्या हितांवर घाला घातल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदांसाठी व थेट अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर निकाल हाती आले आहे ...
महायुतीतील घटक पक्ष भाजप व शिवसेनेत जागावाटपाची चर्चा सुरू असून, दोन्ही पक्षांचे नेते योग्य पद्धतीने जागावाटपाचा प्रश्न हाताळत आहेत. पुढील दोन दिवसांत महायुतीच्या जागावाटपाचा प्रश्न निकाली निघेल, असा ...