पुण्यातील मुंढवा येथील सुमारे ४० एकर शासकीय जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालय ...
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची सत्ता असलेल्या सर्व २१ राज्यांमध्ये २०२९पूर्वी समान नागरी कायदा लागू केला जाईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी व्यक्त केला.
देशाच्या इतिहासाचे आणि ज्ञानपरंपरेचे वसाहतवादमुक्तीकरण म्हणजे भूतकाळ पुसून टाकणे नव्हे, तर भारतीय दृष्टिकोनातून ऐतिहासिक सत्य जगासमोर प्रामाणिकपणे मांडणे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी ...
वर्सोवा येथील सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील महापालिका चौकी आणि अग्निशमन केंद्राचे आरक्षण हटवून त्यातील काही भाग निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावरून काँग्रेस व शिवसेन ...