विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत नाशिकमधील तिढा सुटल्यानंतर जळगावमधील राजकीय पेचही लवकरच सुटेल, असा विश्वास राज्याचे मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.
तृणमूल काँग्रेसमधील आमदारांपाठोपाठ आता खासदारांनीही बंड पुकारले आहे. सोमवारी पक्षाचे मुख्य प्रतोद काकोली घोष दस्तिदार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेतील तृणमूलच्या तब्बल २० खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बि ...