मान्सून उशिरा येण्याच्या शक्यतेमुळे केडीएमसीने २० जूनपर्यंत कल्याण-डोंबिवलीतील विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या भागात कधी पाणी येणार नाही, जा ...
यंदाच्या पावसाळ्यात वीज ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी दिवसरात्र कंट्रोल रुम कार्यरत असणार आहे. एकूणच यंदाच्या पावसाळ्यासाठी बेस्ट उपक्रम सज्ज झाला आहे.
एसआरएच्या संक्रमण शिबिराचा गैरवापर करणे विकासकाला भोवले आहे. संक्रमण शिबिराचा अनधिकृत वापर केल्याने संबंधित विकासकावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच या विकासकाकडून सदनिका ताब्यात घेण्या ...
अंधेरी (पश्चिम) येथील १०१.३६ एकर क्षेत्रफळाच्या जुहू गल्ली झोपडपट्टी समूह पुनर्विकास प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) बुधवारी निविदा प्रक्रिया पूर्ण केली. पारदर्शक आणि स्पर्धात्मक ...