सामान्य नागरिकांना एका दारातून दुसऱ्या दारात फेऱ्या मारायला न लावता प्राप्तिकर विभागाने त्यांच्या हितासाठी काम करावे, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी केले.
आजार कितीही गंभीर आणि मोठा असला तरी केवळ पैसे नाही म्हणून गरीबांचे उपचार थांबू नये, यासाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध केला आहे. येथे आयोजित महाआरोग्य शिबिर हे गरीब रु ...
ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या तीन हात नाका चौकातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी वाहतूक सुधारणा प्रकल्पासह विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील लिपिक-टंकलेखक पदांच्या खात्यांतर्गत पदोन्नती प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे. कर्मचाऱ्यांच्या भवि ...