राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून कर्मचाऱ्यांना होळीची भेट दिली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के इतका ...
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूची हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक तसेच आरटीआय कार्यकर्ते ...
अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासाप्रकरणी रोहित पवार यांनी ‘डीजीसीए’ विरोधात तक्रार करण्याची मागणी केली आणि बुधवारी सकाळी ते थेट मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी पोलीस अधिकारी आणि त्यांच् ...
मुंबईतील हवेच्या प्रदूषणाचे स्रोत शोधण्यासाठी आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) यावर आधारित ‘डायनॅमिक मॉनिटरिंग’ ...
मुंबईतील पदपथ ‘‘फेरीवालेमुक्त’ करण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात विशेषत: बांगलादेशी फेरीवाले रडारवर आले आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेनेही मुंबईचे फुटप ...