केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, नैसर्गिक वायूचा पुरवठा प्राधान्यक्रमानुसार वाटप करण्यात येणार आहे. काही महत्त्वाच्या क्षेत्रांना मागील सहा महिन्यांच्या सरासरी वापराच्या १०० टक्के पुरवठा निश्चित करण्या ...
ठाण्यात आता रिंग मेट्रो मार्गाच्या आड येणाऱ्या तीन हजार वृक्षांचा बळी देण्यात येणार असल्याने वृक्षप्रेमी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा दावा केला जात ...
गडचिरोली जिल्ह्यात होळीच्या दिवशी घडलेली एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. फूस लावून एका ८ वर्षांच्या अनाथ चिमुकलीला खोलीत नेण्यात आलं आणि त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण परिसर हादरला.
२०२२ ते २०२४ दरम्यान रस्ते अपघातांमुळे बेस्ट आणि सेवा कंत्राटदार कंपन्यांच्या एकूण ५८ चालकांना बडतर्फ करण्यात आले, अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.
मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा (हिट वेव्ह) इशारा देण्यात आला असून पारा ३८ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली ...