महापालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीत स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारी पाठोपाठ आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुराही सोपविण्यात आली आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये राज्याची अर्थव्यवस्था तीन पटीने वाढली असून हाच वेग कायम ठेवून आपण पाच ट्रिलियनचा टप्पा गाठू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा डिजिटल टप्पा ओलांडला असून इन्स्टाग्रामवर १० काेटी फॉलोअर्स मिळवणारे मोदी हे पहिले जागतिक नेते आणि राजकारणी बनले आहेत.